ताज्या बातम्या

आर्वी येथील नेहरू मार्केट मधील ११ दुकान फोडणारे सराईत ३ चोरटे अटकेत…!!

🔥आर्वी गुन्हे शाखा पथकाची कारवाई.  आर्वी -/ पोलीस स्टेशन आर्वी येथील नेहरु मार्केट परिसरातील 11 दुकाने फोडुन चोरीह केल्याचा गुन्हा...

देवळी येथील केंद्र संचालकाची विद्यार्थ्यास मारहाण…

🔥यशवंत कन्या शाळा देवळी परीक्षा केंद्रावरील घटना.🔥केंद्र संचालकाने पोलीस स्टेशनमध्ये दिला लिखित माफीनामा. 🔥शिक्षण विभाग या केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनंत मोहोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…..

आष्टी शहीद -/ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनंत मोहोड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शहीद स्मारक आष्टी येथे करण्यात...

यवतमाळचा अभिमान! कमी वयात यश किशोर चव्हाणने मिळवले राष्ट्रीय पेटंट,तंत्रज्ञान क्षेत्रात ठसा उमटवला….!

यवतमाळ -/ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अभिमानास्पद यश प्राप्त करत AUTOMATED GUIDED HOME CARE AUTONOMOUS ROBOT या नावाने पेटंट मिळाल्याची आनंददायक...

आपण निसर्गाचे देणे लागतो याचे भान ठेवा,जॅकी श्रॉफ…..

🔥व्यंकटेश जोशी, सीमा सिंग, वैभव वानखडे, डॉ. विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांना 'महाराष्ट्र भूषण' तर, दिलीप वैद्य, सुरज कदम, संदीप...

आर्वी येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन….

आर्वी -/ विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व आमदार सुमित वानखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य...

हिंगणघाट शहरात तब्ब्ल साठ दिवसानंतर नदीत शुद्ध पाणी जाईल…..

🔥नप मुख्याधिकारी यांची शिष्टमंडळाला लेखी आश्वासन. हिगणघाट -/ शहरातील आजवर बारा हजार घराच्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या जोडण्या झालेल्या असून अन्य घरातील...

२३, २४ मार्च २०२५ ला नागपूर येथील विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे आयोजित विदर्भ अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,ऍड.वामनराव चटप….

वर्धा -/ विदर्भातील बेरोजगारी, शेतीच्या समस्या, मागासले पणा दूर करायचा असेल, तर स्वतंत्र विदर्भ निर्माण करणे हाच एकमेव उपाय आहे....

बदलत्या काळानुसार वर्धा जिल्ह्य़ातील दारूबंदी हटविली पाहीजेत काय…?

🔥वर्धा जिल्ह्यात दारूबंदी का लागू झाली.? वर्धा -/ जिल्ह्यात दारूबंदी लागू होण्यामागे महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव, सामाजिक आंदोलन, आणि...

सावंगी (येंडे ),या मूळ गावचे डॉ.अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालया कडून मध्यस्थ म्हणून नियुक्ती….

देवळी -/ तालुक्यातील सावंगी येंडे येथील रहिवाशी डॉ.अशोक येंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीने मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे....

error: Content is protected !!