इतर

विद्यार्थ्यांना पीआरए तंत्राच्या साहयाने ग्रामोन्नती साधा- कैलाश बिसांद्रे

  प्रतिनिधी/ वर्धा: व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण घेत असतांना समाजकार्याच्या पध्दती सोबतच तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. पीआरटी तंत्राच्या मदतीने आपण...

प्रियकराने गळा दाबून केली प्रेयसीची हत्या

क्राईम प्रतिनिधी / नागपूर नागपूर शहरात प्रेमप्रकरणातून प्रियकराने आपल्याच प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

नगरपंचायत निवडणूकीचा रणसंग्राम; १३ प्रभागासाठी ६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

प्रतिनिधी/सेलू सेलू येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आता...

शेंद्री येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

देवळी ता.प्रतिनिधी:-सागर झोरे शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे देवळी तालुक्यातील सेंद्रि गावांमध्ये राहणारे युवा...

शिविगाळ व विनयभंग प्रकरणी माजी सरपंच महिलेच्या पतीला ७ वर्षाच्या कारावासाची शिक्षा

प्रतिनिधी / वर्धा : सेलू तालुक्यातील वाहीतपूर येथील महिलेच्या विनयभंग व अश्लिल शिविगाळ प्रकरणी येथीलच माजी महिला सरपंच यांच्या पतीदेवांना...

वर्धातील सर्वात मोठी धक्कादायक घटना: सावंगी मेघे येथील सरस्वती वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नाश्त्यात अळ्या

शहर प्रतिनिधी / वर्धा : विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब सावंगी मेघे येथील सरस्वती वस्तीगृहात पुढे आली...

भोई समाज बांधवांनवर आली उपासमारीची पाळी

प्रतिनिधी / कारंजा घाडगे : जिल्हा वर्धा येथील भोई समाज बांधवांनवर आणली उपासमारीची पाळी कार नदी मत्स्य सहकारी संस्था हि...

वर्ध्यात आणखी एका शेतकर्‍याने नापिकीमुळे कवटाळले मृत्युला

प्रतिनिधी/देवळी: तालुक्यातील दापोरी येथील शेतकरी अनिल झण्णाबापू कामनापुरे वय ४० यांनी नजीकच्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.त्यांच्या शेतीवर जिल्हा...

लालपरी बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी महाविद्यालयाने वाहणाची व्यवस्था करावी

  प्रतिनिधी/देवळी तालुक्यातील वायगाव (निपाणी) येथे यशवंत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्याकरिता या अगोदर लालपरी होती परंतु...

भद्रावतीच्या तहसीलदारांना 25 हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक : नागपुर एसीबीची कारवाई

  प्रतिनिधी / चंद्रपूर पकडलेले रेतीचे वाहन सोडविण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!