पवनसुत नगरात २६/ ११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम

0

 

प्रतिनिधी / वर्धा :

जयहिंद फाऊंडेशन (सैनिक हो तुमच्यासाठी), मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन व पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाणे २६/११/२००८ ला मुंबई येथे झालेल्या भ्याड आतंकी हमल्यात शहीद झालेल्या विरांना श्रद्धांजली च्या निमित्ताने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ ला सकाळी ९ वाजता शहिद वीर जवानांना श्रद्दांजली चा कार्यक्रम शहीद तुकारामजी ओंबळे चौक, पवनसुत नगर,आयटीआय रोड, म्हाडा कॉलोनी वर्धा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व सैनिक परिवार तसेच देशभक्त नागरिकांनी सदर कार्यक्रमास परिवार व मित्र मंडळी सह उपस्थित राहुन शहिदांना श्रद्धांजलि अर्पित करुन सच्चे भारतीय होण्याचे कर्तव्य पार पाडावे. असे आवाहन
वर्धा येथील जयहिंद फाऊंडेशन, जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्ट, वर्धा आणि मराठा सैनिक वेल्फेअर असोसिएशन वर्धा यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!