वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावर ; हलक्यासा पडला पाऊस ; शेती पिकाचे नुकसान

0

प्रतिनिधी/वर्धा

वर्धा जिल्ह्यात १० ते १५ दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतांना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरी वरील आलेला फुलाचा बार करपू लागलेला आहे, तर भाजीपाल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यातच आज ढगाळ वातावरणात सोबतच जिल्ह्यातील काही भागात हलकासा पाऊस पडला असल्याने शेतकरी वर्ग पिकाला घेऊन चिंतेत पडलेले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!