सूलतांनी सकंटाने कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा…

0

बाभूळगाव (खोसे) येथिल शेतकरी बळवंत चौधरी वय ५३ वर्ष.

बाभूळगावच्या शेतकऱ्याने शेतातच झाडाला घेतला गळफास.

देवळी / तालुक्यातील तिनं दिवसांपासून सूलतांनी व सूनामी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर फार मोठे संकट येत आहे या अवकाळी संकटाणे शेतकरी त्रस्त झाल्याने वाढत्या कर्जाच्या बोझाणे व हाती आलेले पीक अवकाळी सुलतानी सुनामी संकट पीक नष्ट करत आहे अशातच हातबल झालेल्या शेतकरी आत्महत्या करीत आहे.
बाभूळगाव (खोसे)येथिल यूवा शेतकरी बळवंत चौधरी वय ५३वर्ष यांनी त्यांच्याच चूलत भावाच्या शेतात गोधन या झाडाच्या फांद्यीला फासी घेवून जिवन यात्रा संपविली
बळवंत चौधरी हे त्यांचे भाऊ अनिल चौधरी यांचे शेत भाड्यापटीणे करित होते त्यातही त्यांच्यावर अनेक आकस्मित संकटे आली या मंध्ये पत्नीला गंभिर आजाराणे ग्रासले त्यात पत्नी चा मृत्यू झाला,व नंतर मूलिचे लंग्ण तेही पार केले व मूलांचे ही यात वाढलेल्या कर्जाच्या ओझ्याने ते त्रस्त झाले त्यातही हाती येणारे पिक या सूलतांनी ,व सूनामी संकटाने बेजार झालेल्या व कर्जाचा बोजा कसा कमी करावा या विवंचनेत ते राहत होते त्यातही त्यांनी आपल्या मोबाईलवर सर्वत्र स्टेटस टाकून मी आत्महत्या करणार असा मेसेज सुद्धा दिला होता
यात त्यांच्या नाते संबंधितांनी त्याचा शोध घेतला पन कोठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही अखेर सोमवारला १२ जानेवारी ला सकाळी ५ वाजता शेतात जावून फासी घेवून जिवन यात्रा संपविली हि वार्ता पसरताच त्यांचा मृत्यू देह देवळी पोलीसांनी ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला
यावेळी मृतूकांची चौकशी करतांना मृतूकांच्या खिस्यात चिठ्ठी मिळाली पूढील तपास देवळी पौलीस करीत आहे.

       

सागर झोरे साहसिक न्यूज/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!