आरोग्य

संपादकवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट तालुका पत्रकार संघा कडून निवेदन

प्रतिनिधी / हिंगणघाट : वर्धा जिल्हा हा पत्रकारितेच्या क्षेत्रात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी वर्धा...

दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकर यांचेवर झालेल्या हल्ल्याचा घाटंजी तालुका पत्रकार संघटना कडून निषेध

प्रतिनिधी / घाटंजी : दैनिक सहासिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकर यांचेवर नुकताच वर्धा नागपूर महामार्गावर भ्याड हल्ला करण्यात आला त्या...

संपादक रविंद्र कोटंबकर यांच्यावर केलेल्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करावी- पत्रकार संरक्षण समिती

प्रतिनिधी / वर्धा : पत्रकार रवींद्र कोटबकर यांच्यावर जीवघेणा हल्ला सोमवारी ता. 18 रात्री अज्ञात हल्लेखोरांनी केला याचा पत्रकार संरक्षण...

संपादक रविंद्र कोटंबकार यांच्यावरील हल्ल्याचा खामगाव येथे जाहीर निषेध

प्रतिनिधी / खामगाव : वर्धा येथील दै. साहसिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकार यांच्यावर झालेल्या जिवघेणा हल्ल्याचा निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर...

वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोलरोला अपघात; १८ जखमी

प्रतिनिधी / वर्धा : पाचोड़ येथूनआर्वी कडे जाणारी बोलेरो गाडी वाढोना घाटात पलटी झाल्याने 18 जण गंभीर जखमी झाल्याची घटना...

प्रत्येक वार्डात कराटे ची शाखा असणे काळाची गरज – सेन्साई मंगेश भोंगाडे

प्रतिनिधी/ वर्धा : आजचे युवक - युवती हे सर्व खेळ अँड्रॉइड मोबाईल मध्येच खेळतात. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही,...

वसुंधरा टीम येण्याची चाहूल लागताच नगरपंचायतची झोप उडाली; साफसफाईचे कामे केली सुरू

मुक्ताईनगर प्रतिनिधी/ पंकज तायडे: मुक्ताईनगर शहरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे जागोजागी घाण पडलेली दिसत असून...

भारत बंद !… आजपासून दोन दिवस कामगार संघटनांनी दिली बंदची हाक…या सेवांवर परिणाम होणार…

प्रतिनिधी/ वर्धा: कामगार संघटनांनी २८ आणि २९ मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप (भारत बंद) जाहीर केला आहे. या संपात...

खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त, मात्र प्रशासन, राजकीय नेते सुस्त

मदनी आमगाव / गजेंद्र डोंगरे : परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. मात्र प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत...

“जल है तो कल है”… वर्धा जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 25 मार्च पासून 46 ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश

प्रतिनिधी/ वर्धा: जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी सुविधा देण्यात येते. प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेतील पाणी...

error: Content is protected !!