राजकीय

केळी पिकांवर करपा योगाच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यामध्ये समावेश करावा – खासदार रक्षा खडसे

प्रतिनिधी / मुक्ताईनगर : महाराष्ट्राचे कृषी मंत्री, कृषी सचिव यांच्यासह काही खासदारही यावेळी उपस्थित होते. केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा...

वायफडच्या सरपंचाला मारहाण; दगडाने फोडले डोके

वर्धा : गावात सुरू असलेल्या विकास कामांच्या जागेवरील वाळू उचलून नेत असताना सरपंचानं संबंधितांना हटकलं. यावरून सरपंचाला शिवीगाळ करीत दगडाने...

डोलारखेडा वनपाल कार्यालय राम भरोसे? मात्र .वरिष्ठांचे दुर्लक्ष?

मुक्ताईनगर/ पंकज तायडे: वनपरिक्षेत्रअधिकारी वडोदा कार्यालय कुऱ्हा काकोडा येथे कार्यालय आहे. वनपरिक्षेत्र वडोदा हे 15000हेकटर मध्ये व्यापलेल आहे विस्तार मोठा...

कर्की सबस्टेशन येथे नवीन लाईन टाका; परिसरातील शेतकऱ्यांचा खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मागणी

मुक्ताईनगर/ पंकज तायडे: मुक्ताईनगर तालुक्यातील *कर्की सबस्टेशन* येथील वीज जोडणी वारंवार खंडित होऊन शेतकऱ्यांना दररोज एकूण ८ तास वीज पैकी...

वसुंधरा टीम येण्याची चाहूल लागताच नगरपंचायतची झोप उडाली; साफसफाईचे कामे केली सुरू

मुक्ताईनगर प्रतिनिधी/ पंकज तायडे: मुक्ताईनगर शहरामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे जागोजागी घाण पडलेली दिसत असून...

मुख्यमंत्री साहेब, आमदारांना मुंबईत मोफत घर बांधून देणार असाल तर सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूरांना असा लाभ द्यायला काय हरकत?

गजेंद्र डोंगरे/ मदनी आमगाव: गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ३०० आमदारांना म्हाडातर्फे मुंबईमध्ये कायमस्वरूपी घरं देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राची...

मुक्ताईनगरातील वीज कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग

मुक्ताईनगर /पंकज तायडे : गेल्या अनेक महिन्यांपासून विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या साठी...

भारत बंद !… आजपासून दोन दिवस कामगार संघटनांनी दिली बंदची हाक…या सेवांवर परिणाम होणार…

प्रतिनिधी/ वर्धा: कामगार संघटनांनी २८ आणि २९ मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप (भारत बंद) जाहीर केला आहे. या संपात...

माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार आहेत – पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली

माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार आहेत. पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली प्रतिनिधी / वर्धा : धर्मादाय आयुक्तांच्या...

समृद्धीमुळे विदर्भातील उद्योगधंद्यांना चालना मिळेल- गरविकास मंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी / वर्धा: हिंन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई अंतर केवळ सहा ते सात तासांवर येणार आहे. विदर्भातील...

error: Content is protected !!