राजकीय

खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त, मात्र प्रशासन, राजकीय नेते सुस्त

मदनी आमगाव / गजेंद्र डोंगरे : परिसरातील रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. मात्र प्रशासन व राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष होत...

वर्ध्यात आणखी एका तरुण शेतकऱ्याने कवटाळले मुत्युला

प्रतिनिधी/ वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील तरुण शेतकऱ्याने शनिवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व दरमहा पेन्शन इतर प्रश्नासाठी , खाजगीकरण विरोधात लढा मजबूत करा – वंदना कोळणकर

प्रतिनिधी / वर्धा: आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन तालुका शाखा समुद्रपूर च्यावतिने काँ विजया पावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक जिल्हा...

वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी/ वर्धा: यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे....

…अखेर सत्याचा विजय झाला रामजी शुक्ला महारोगी सेवा समिती दत्तपुर प्रकरण

प्रतिनिधी/ वर्धा: डॉ. रामजी शुक्ला हे २०१४ पासुन महारोगी सेवा समिती, दत्तपुर येथे व्यवस्थापक आहे. मागील सात वर्षापासून महारोगी सेवा...

आघाडी सरकार चा अर्थसंकल्प आदिवासी समाजा करिता अन्यायकारक : डॉ रामदास आंबटकर यांची टीका

प्रतिनिधी/ वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिला होता आदिवासी विकास करीता 9.40% बजेट तर मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे सरकार आदिवासी विकास करीता...

कुणी पाणी देता का पाणी, महिन्याभरापासून नळ कोरडे

नितीन हीकरे / राळेगाव: राळेगाव शहरातील नळ गेल्या महिनाभरापासून बंद आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतांना शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गँभीर...

शिवसेनेच्या वर्धा विधानसभा उपजिल्हा प्रमुख पदी रविंद्र कोटंबकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी/ वर्धा: शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंतराव गुढे यांनी दि.१४ मार्च रोजी वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून...

वर्धा जिल्ह्यातील ५०० गावांना बसणार पाणिटंचाईची झळ १०

प्रमोद पाणबुडे/ वर्धा: उन्हाळा येताच पाणीटंचाई जिल्ह्यात डोके वर काढते. यंदा जिल्ह्यात ५०० गावांत पाणी टंजाईच्या झळा बसणार असल्याचे नियोजन...

पंतप्रधान आवास योजनेची मुदत संपणार असल्याने सर्वसामान्यांचे स्वप्न अधांतरीच!

गजेंद्र डोंगरे / मदनी आमगाव: योजना सुरू ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा .अशी मागणी...

error: Content is protected !!