राजकीय

कोथळी येथे 15 वित्त आयोग अंतर्गत होणाऱ्या विकास कामाचे भूमिपूजन

पंकज तायडे/मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील रहिवासी माजी सैनिक धोंडु शिंदे यांच्या हस्ते कोथळी येथे 15 वा वित्त आयोग अंतर्गत होणाऱ्या...

कारंजा येथे विविध कार्यकर्त्यांचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश

प्रतिनिधी / कारंजा (घा ): गेल्या एक वर्षा अगोदर कारंजा मध्ये संभाजी ब्रिगेड ची शाखा स्थापन करण्यात आली .सतत एक...

हिंगणघाट येथे टोकण देत पेटी न वाटताच शिबिरातील कर्मचारी बेपत्ता ; संतप्त लाभार्थ्यांचा रस्ता रोको

इक्बाल पहेलवान / हिंगणघाट: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजने अंतर्गत कामगाराला सेफ्टी किट अर्थात पेटी दिली...

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर शेन वार्न यांना पालकमंत्री सुनील केदार यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी / वर्धा: क्रिकेट विश्वाचे महान खेळाडू, जगविख्यात लेगस्पिनर गोलंदाज ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार शेन वॉर्न यांच्या निधनाने क्रिकेट...

एसटीचे विलिनीकरण शक्य नाही! – त्रिसदस्यीय समितीची शिफारस

वृत्तसंस्था / मुंबई: एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आहे,...

कारागृहातील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रास आयुक्तांची भेट

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कारागृहात असलेल्या बंदींना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना कारागृहातच कौशल्य विकासाचे...

वर्धात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या साखळी उपोषणाच्या 171 व्या दिवशी बसल्या रमाईच्या चीमुकल्या लेकी बसल्या उपोषणाला

प्रतिनिधी/ वर्धा ; शासन व सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक स्थळांची जपवणूक व देखभाल करण्यासाठी प्रशासनाला आदेश देते परंतु संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब...

वर्धा लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन: पत्रपरिषदेत खा.तडस यांची माहिती

वर्धा, / प्रतिनिधी ; केंद्र सरकारने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे .हॅलो इंडिया योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लहान...

वर्धा जिल्ह्यात कोरोना लसिकरणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

वर्धा/ प्रतिनिधी : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या गावाचे जलदगतीने लसिकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 5 लक्ष रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार देऊन गौरविण्याची...

जिल्ह्यातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडणार – पालकमंत्री सुनील केदार

प्रतिनिधी / वर्धा : शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी राज्य शासन काम करीत आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्ते, आरोग्य, पाणी...

error: Content is protected !!