वर्ध्यातील हनुमान टेकडी परिसरात लागली आग

0

प्रतिनिधी /वर्धा:

आर्वी नाका परिसरात असलेल्या हनुमान टेकडी येथे आज दुपारी अचानक टेकडीवर असलेल्या गवताला आग लागली. ही घटना त्याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात त्यांनी आग विझवण्यासाठी बाजूला असलेल्या पाण्याचा वापर केल्याने आग विझवण्यात त्यांना यश मिळाले त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला. ही आग दिसली नसती तर टेकडीवर असलेल्या ऑक्सीजन पार्क मधील झाडे जळून खाक झाली असते परंतु सुदैवाने ती आग मी झाल्याने ऑक्सीजन पार्क वाचला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!