वर्ध्यात दारुत विष पाजून केली हत्या

0

साहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/वर्धा
सेलू तालुक्यातील जुनगड पिंपळे मठ परिसरातील संदीप टामदेव पिंपळे यांच्या घरी जमिनीच्या वादातून आपल्याच साडभावाला दारूत विष देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील कान्होलिबारा येथील संदीप टामदेव पिंपळे आणि मृतक मोरेश्वर मारोतराव पिंपळे हे दोघेही साड भाऊ होते. संदीप पिंपळे यांनी आपल्या सासऱ्याची शेती आपल्या पत्नीच्या नावाने केली. ही बाब लक्षात आल्याने मृतक मोरेश्वर पिंपळे याने तीच शेती आपल्या सासूच्या नावाने केली. हाच कुऱ्हा मनात ठेवून संदीप पिंपळे याने साड भावाला दारूच्या बोटलमध्ये जहर मिळवून पिण्यासाठी दिली. यात त्याचा मृत्यू झाला. असाच आरोप मृतकाच्या पत्नीने लावला आहे. महिलेच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!