वर्धा -/ येथे अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांनी काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 23 तारखेला जिल्हाअधिकारी यांना नृशंस हत्या च्या विरोधात निवेदन देऊन आंदोलन केले. तसेच मृतकाना श्रद्धांजलि अर्पित केली.राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनूप जायसवाल यांच्या नेतृत्वात भाग महामंत्री सतीश शर्मा,राबद कार्याध्यक्ष साहील परियाल, महामंत्री भरत आमले,राष्ट्रीय बजरंग दल जिला महामंत्री अंकुश ठाकुर, अहीप विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीण शेवेकर, अहीप शहर अध्यक्ष संजय शर्मा, अहीप शहर कार्याध्यक्ष कपिल बैसवार, राबद ता. प्रभारी वैभव निवल, राबद शहर अध्यक्ष उत्कर्ष पुसदकर, शहर उपाध्यक्ष सौरभ पांडे, पुर्व अध्यक्ष राजेश ठाकुर, नीलेश वैद्य, राहुल मिश्रा, ओम वैद्य, हरिश सातपुते, मनोज तिवारी, अजय सोलंकी, जतिन चैनानी, जैकी दर्डा, गिरिश जी उपाध्यक्ष, भैया जी पांडे, विशाल नरेडी, विजु जानी, जतिन पटेल, राहुल उके, सिद्धांत मौर्य, राहुल परियाल, स्वप्निल पांडे, अमोल खंडागडे, विनोद चांडक, देवाशीष कुकडे, अभिषेक देऊलकर, निशांत कावळे, शिवा मानकर, आनंद सोमनानी, तुषार मिटकरी, अजय विरुलकर,अंश श्रीवास, कुश सोनकर, शिवम् दुबे, संकेत कामडी, कृष आदे, आदित्य सोनुले,अजय विश्वकर्मा, आर्यन यादव, अनुज श्रीवास, पंकज कापसे, शुभम हाडके, इत्यादि राष्ट्रीय बजरंग दल चे कार्यकर्ता उपस्थित होते.