देवळी तहसील येथील सामाजिक वनिकरण चा उपक्रम,कर्मचारी करीत आहे अदृश्य होऊन काम….

0

वर्धा -/ पावसाळा सुरु होण्याचा मार्गांवर असतांना . कार्यालयीन काम काजाच्या वेळी कार्यालय रिकामे पडून आहे. आणि शेतकरी मजूर वर्ग कर्मचाऱ्यांची वाट बघता बघता थकून निघून गेले. कार्यालयातील कर्मचारी गेले तरी कुठे?या होणाऱ्या घटनेची जबरदारी कोण घेणार असा प्रश्न जनतेने विचारला आहे.

                                     (क्रमशः)

सागर वैद्य सहासिक news-/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!